Posts

Showing posts with the label शिक्षण

“भुरा” चे लेखक शरद बाविस्कर यांचा बहुजन विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश!

Image
  भीमाच्या लेखण्या ROUND TABLE INDIA- MARATHI ABOUT FEATURES EVENTS AND ACTIVISM CONTACT US “भुरा” चे लेखक शरद बाविस्कर यांचा बहुजन विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश! July 27, 2022   राम वाडीभष्मे   भीमा   1 Share Tweet राम वाडीभष्मे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी या चर्चेतून दिला. ‘भुरा आत्मकथन’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तसेच जे.एन.यु. येथे ‘फ्रेंच तत्त्वज्ञानाचे’ प्राध्यापक शरद बाविस्कर सरांची एक छोटीशी भेट घेण्याचा आम्हाला योग मिळाला. या दरम्यान प्राध्यापक शरद बाविस्कर सरांनी ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक...

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

Image
सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी या चर्चेतून दिला.  ' भुरा आत्मकथन ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तसेच जे.एन.यु . येथे 'फ्रेंच तत्त्वज्ञानाचे' प्राध्यापक शरद बाविस्कर सरांची एक छोटीशी भेट घेण्याचा आम्हाला योग मिळाला. या दरम्यान प्राध्यापक शरद बाविस्कर सरांनी ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अडचणींना कसे सामोरे जावे लागतो, त्यांच्या संघर्ष कसा असतो. या विषयावर चर्चा करत असताना ते बोलले. पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्र असो वा कोणतेही क्षेत्र असो या स्पर्धेच्या युगात  काटकसरीने अभ्यास करून आत्मविश्वासाने नेहमी एक पाऊल समोर राहून जीवनातील प्रत्येक अडचण...

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

Image
एकलव्य फाउंडेशनच्या मदतीने     मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला, सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुका म्हणजेच मेळघाट. हा भाग बालमृत्यू, कुपोषणसाठी तर प्रसिद्ध आहेच सोबतच शैक्षणिक कुपोषण ही तितकाच आहे? असे म्हणता येईल. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू व इतर आदिवासी समाज आहे. हा समाज अतिशय दुर्गम व जंगल भागात राहत असून या समाजातील आजही युवक युवती शिक्षणापासून वंचित आहेत. याकरिता एकलव्य फाउंडेशन गेल्या ४ वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही, म्हणून एकलव्य पुढे आले.. १० वर्षा आधी याभागात काम करत असताना एकलव्यचे संस्थापक राजू केंद्रे यांना इथे एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही. एवढ्या चांगल्या क्षमता असणाऱ्या भागात एकही पदवीधर मुलगा नाही. प्राथमिक व उच्च शिक्षणात खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी, लोकल लिडरशीप उभी राहिली पाहिजे या मत...

मेळघाट येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा

Image
एकलव्य फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे: मेळघाट येथील कोरकू व इतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह, मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू समाज आहे. आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागात गेल्या ४ वर्षांपासून पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्य...